काँग्रेस आणि भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते : आ.बाळासाहेब थोरात
भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक भूमीतून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ अहमदनगर । झुंजार न्यूज आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. अत्यंत खात्रीने सांगतो…
