Tag: “चला

जलसमृद्धीचा नवा संकल्प: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’

संगमनेर । झुंझार न्यूज “पाणी हेच जीवन” हा केवळ सुविचार नसून ती मानवी अस्तित्वाची गरज आहे. ऐतिहासिक काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंधारणाची आणि लोककल्याणाची जी दूरदृष्टी दाखवली, त्याच वारशाला…