Tag: टीका करणाऱ्या बोलघेवड्यांचे योगदान काय – ना.राधाकृष्ण विखे पाटील

टीका करणाऱ्या बोलघेवड्यांचे योगदान काय – ना.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी l झुंजार न्यूज राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही. एकही योजना जिल्ह्याला…