वटपौर्णिमा निमित्ताने चणेगांव वन क्षेत्रात महीलांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपन !
आश्वी । झुंजार न्यूज पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन…
